स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीसाठी महत्वाची प्रश्नावली
प्रश्न:- इंडियन असोसिएशन ची स्थापना कुणी केली.
उत्तर:- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
प्रश्न:- ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना कुणी केली.
उत्तर:- दादाभाई नौरोजी
प्रश्न:- इ.स.१९३२ मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला.
उत्तर:- मँकडोनाल्ड
प्रश्न:- गदर हे वृत्तपत्र अमेरिकेत कुणी सुरू केले.
उत्तर:- लाला हरदयाला
प्रश्न:- भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
उत्तर:- द बंगाल गँझेट
प्रश्न:- बारिंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले.
उत्तर:- युगांतर
प्रश्न:- राँलेट अँक्ट चे दुसरे नाव काय आहे.
उत्तर:- काळा कायदा
प्रश्न:- कर्झन वायली यांचा वध कुणी केला.
उत्तर:- मदनलाल धिंग्रा
प्रश्न:- स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली.
उत्तर:- मोतीलाल नेहरू
प्रश्न:- काँग्रेसच्या जहालवादी गटाचे नेते कोण होते.
उत्तर:- लाला लजपतराय
प्रश्न:- स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात.
उत्तर:- लार्ड रिपन
प्रश्न:- सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गित कोणी गायले.
उत्तर:- सर महम्मद इक्बाल
प्रश्न:- वंदेमातरम हे गित कोणत्या कादंबरीतुन घेतले.
उत्तर:- आनंदमठ
0 Comments