Subscribe Us

स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीसाठी महत्वाची प्रश्नावली


                 


स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीसाठी महत्वाची प्रश्नावली 

प्रश्न:- इंडियन असोसिएशन ची स्थापना कुणी केली.
 उत्तर:- सुरेंद्रनाथ बॅनर्जी  

प्रश्न:- ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडिया ची स्थापना कुणी केली.
 उत्तर:- दादाभाई नौरोजी

 प्रश्न:- इ.स.१९३२ मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला. 
उत्तर:- मँकडोनाल्ड

 प्रश्न:- गदर हे वृत्तपत्र अमेरिकेत कुणी सुरू केले.
उत्तर:- लाला हरदयाला 

प्रश्न:- भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
 उत्तर:- द बंगाल गँझेट 

प्रश्न:- बारिंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले.
 उत्तर:- युगांतर 

प्रश्न:- राँलेट अँक्ट चे दुसरे नाव काय आहे. 
उत्तर:- काळा कायदा 

प्रश्न:- कर्झन वायली यांचा वध कुणी केला.
 उत्तर:- मदनलाल धिंग्रा 

प्रश्न:- स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली.
 उत्तर:- मोतीलाल नेहरू

प्रश्न:- काँग्रेसच्या जहालवादी गटाचे नेते कोण होते.
 उत्तर:- लाला लजपतराय 

प्रश्न:- स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात. 
उत्तर:- लार्ड रिपन 

प्रश्न:- सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गित कोणी गायले. 
उत्तर:- सर महम्मद इक्बाल 

प्रश्न:- वंदेमातरम हे गित कोणत्या कादंबरीतुन घेतले.
 उत्तर:- आनंदमठ


Post a Comment

0 Comments