स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती बाबत महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्नावली
1) केंद्रीय पर्यावरण शिक्षण केंद्र कोठे आहे ?
उत्तर ..अहमदाबाद.
2) 'लोकहितवादी' या नावाने कोणी लेखन केले ?
उत्तर..गोपाळ हरी देशमुख.
3) भारतीय क्रिकेट संघाचे प्रथम कर्णधार कोण होते ?
उत्तर...सी. के. नायडू.
4) पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य कोणते ?
उत्तर..महाराष्ट्र.
5) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या काॅलेज मधून बी.ए. ची पदवी मिळविली ?
उत्तर..एल्फिंस्टन काॅलेज.
6) विंबलडन किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर..सानिया मिर्झा.
7) पहिले फुलपाखरास राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते ?
उत्तर..महाराष्ट्र.
8) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून एम. ए. ची पदवी मिळविली ?
उत्तर.. कोलंबिया विद्यापीठ.
9) राष्ट्रीय हरितलवादाची स्थापना कधी झाली ?
उत्तर.. ऑक्टोबर २०१०.
10) विज्ञान व पर्यावरण केंद्र कोठे आहे ?
उत्तर .. दिल्ली.
11) कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात त्रिशतक करणारा प्रथम भारतीय फलंदाज कोण ?
उत्तर.. विरेंद्र सहवाग.
12) देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते ?
उत्तर... महाराष्ट्र.
13) 'गझल' काव्यप्रकार मराठी साहित्यात कोणी प्रस्थापित केला ?
उत्तर.. माधव ज्युलियन.
14) जगात कीटकनाशके वापरण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?
उत्तर... बारावा.
15) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता वृत्तपत्र केव्हा सुरू केले ?
उत्तर.. २४ फेब्रुवरी १९३०.
💢शोध व संशोधक माहिती येथे क्लिक करा
💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे बघा
0 Comments